आपल्या मनात काही वेळा पुष्कळ तरळ विचार उमटून नाहीसे होतात.भूतकाळातले काही सुंदर नि विदीर्ण करणारे क्षण स्मृतीत असले तरी ते मुठीत पकडता येत नाहीत.अशा क्षणजीवी पण उत्कट भाव-भावनांनाव्यक्त करण्याची रुची १९७५ मध्ये आणीबाणी येता येता आपोआप बळावली.मध्यम आकाराच्या पुस्तकाची समोरासमोर असलेली दोन पाने भरतील एवढाच आपला लेख असावा असा छंद जडला-दुर्गा भागवत.
please login to review product
no review added