पु. ल. देशपांडे दुसर्यांदा शांतिनिकेतनला गेले तेव्हा बंगालमधील राजकीय परिस्थिती उग्र झालेली होती. मोकळेपणाने हिंडता येत नव्हते. तेव्हा त्यांनी तिथे दैनंदिनी लिहिली आणि या मुककामातील अनुभवांची नोंद केली.
please login to review product
no review added