नव्वदच्या शतकानंतर जहाल हिदुत्ववादाने मांडलेल्या सांस्कॄतिक राष्ट्रवादाची महाराष्ट्रात लोकप्रियता वाढली, आणि स्थानिक अधिकारांचे पुरस्कर्ते म्हणून शिवशेनेसारखे गट पुढे सरसावले. जागतिकीकरणाच्या काळात शिक्षण, नोकरी, व्यवसाय, माध्यमं, अशा एकूण सर्व सार्वजनिक क्षेत्रांत इंग्रजीचे महत्त्व आज बहुपटीने वाढले.हिंदू या कादंबरीला 2014 सालचा भारतीय ज्ञानपीठ पुरस्कारही मिळाला.
please login to review product
no review added